मानव-वन्यजीव सहजीवन विकसित करण्यात मानद वन्यजीव रक्षकांची भूमिका मोलाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

[ad_1] मुंबई, दि. १६ :  मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्वाचा दुवा आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करून हा संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना शासनास सुचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून … Read more

error: Content is protected !!